मराठा आरक्षनाचा भडका पेटला’900 एकर मधे होनार मराठ्यांची  जाहिर सभा

  मराठा आरक्षनाचा भडका पेटला’900 एकर मधे होनार मराठ्यांची  जाहिर सभा

 

मराठा आरक्षण आंदोलनावरील आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीला तयार केलेल्या तज्ञ समितीचं (SIT) अध्यक्षपद पालन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचं आदेश सापडलं आहे. मंगळवारी विधानसभेत आयोजित कार्यक्रमात मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली. मनोज जरांगेंच्या वक्तव्याने विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र सामरस्य उघडीत आली. मराठा आंदोलनावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला. जरांगेंच्या वक्तव्याने सभागृहात वाद झाला.

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
जरांगेंच्या आंदोलनावर बोलताना अशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटलं की, कोपर्डी केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार हे सांगितलं आम्हाला असा आरोप आहे. ⁠पिस्तुल कोणा

              24 मार्च रोजी 7 ते 8 कोठी मराठा येण्याच्या तयरीला

         मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध करत राहणार – गुणरत्न सदावर्ते

मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते या दाम्पत्याने न्यायालयीन लढा दिला. गुणरत्न सदावर्ते हे याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचे वकील देखील आहेत. या निकालानंतर ते चर्चेत आहेत.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या बाजूने लाखो लोकं असताना 2014 साली मराठा आरक्षणाविरोधात पहिली याचिका दाखल झाली. अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी ती मराठा समाजाला आरक्षण देणे हे असंवैधानिक असल्याचं मत व्यक्त करत या विरोधी याचिका दाखल केली. जयश्री पाटील यांचे पती अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याबाबत त्यांची बाजू मांडली.

सरकारने मराठ्यांच्या दबावाला बळी पडू नये : राज्यमंत्री छगन भुजबळ

या रॅलीमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राजेश राठोड, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांच्यासह अनेक प्रभावी ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती

म्हणून नारायण राणे मराठा आरक्षणाचा विषय भरकवटण्याचा प्रयत्न करत आहेत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या एका विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ९६ कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असं मत नारायण राणेंनी व्यक्त केलं होतं. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते, सुजात आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

 

Leave a Comment